Posts

Showing posts from September, 2020

संत गोविंद महाराज समाधी स्थळ,उद्धारासाठी बैठक संपन्न..

Image
बहुजन समता पत्र मागील ३ वर्षांपासून तालुक्यातील जनतेच्या नंबर १ पसंतीचे न्यूज पोर्टल..  MENU July 1, 2019 Written by  TEAM SAMTA PATRA.. संत गोविंद महाराज समाधी स्थळ,उद्धारासाठी बैठक संपन्न.. अतिक्रमण काढून,गावाचा नामोध्दार करण्यासंदर्भात सर्वानुमते चर्चा.. श्रीगोंदा दिनांक २ जुलै  : ऐतिहासिक संत गोविंद महाराज यांची समाधी दुर्लक्षित,विकासासाठी जनआंदोलनाची गरज,या मथळ्याखाली दिनांक २७ जून रोजी बहुजन समता पत्रच्या (article 17)या news portal ने प्रकाशित केलेल्या,बातमीच्या अनुषंगाने,दिनांक १ जुलै  रोजी समाज बांधवांच्या वतीने श्रीगोंदा शनी चौक येथे बैठक संप्पन झाली.संत गोविंद महाराज यांच्या नावाने या नगरीला असलेले नाव,इतिहासाच्या पानांवरुन नामशेष कसे झाले? गतकाळात नावारूपाला आलेल्या चांभारगोंदा नावाला बदलण्याचा अट्टाहास कोणी?आणि कोणत्या उद्देशाने केला? याच्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.यासाठी,तालुक्यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झाले होते.(जिल्हा परिषदेचे माजी सदस्य)अनिल ठवाळ,(सामाजिक कार्यकर्ते)मुकुंद सोनटक्के,दीपक घोडके,(भटक्या विमुक्त समाज संघटनेचे)भालचंद्र सावंत...

ऐतिहासिक संत गोविंद महाराजांची समाधी

Image
बहुजन समता पत्र मागील ३ वर्षांपासून तालुक्यातील जनतेच्या नंबर १ पसंतीचे न्यूज पोर्टल.. 0 June 27, 2019 Written by  TEAM SAMTA PATRA.. ऐतिहासिक संत गोविंद महाराजांची समाधी दुर्लक्षित,विकासासाठी जनआंदोलनाची गरज… श्रीगोंदा दिनांक २७ जून : श्रीगोंदा शहराच्या इतिहासाचा आढावा घेतला तर,अनेक महान संतांची ज्यात शेख महमंद बाबा पासून गोविंद महाराज,प्रल्हाद महाराज,गोधड महाराज,राऊळ महाराज,संत संतू महाराज,मंहमद महाराज तांबोळी,यांची नावे प्रकर्षाने पुढे येतात.साधारण १६०० साली आजच्या श्रीगोंद्याचे नाव चांभारगोंदा असल्याचे,आपल्या सर्वांच्या ऐकिवात आहे.मात्र,ते ज्या संतांच्या नावाने प्रचलित झाले आहे.त्या संतांची समाधी मात्र,दुर्लक्षित असल्याचे निदर्शनास येत आहे. श्रीगोंदा हे चांभारगोंदा होते हे सांगीव गोष्टीवरून नमूद करणे थोडे गैर ठरेल.यासाठी,श्रीगोंदा हे साधारण १६०० साली चांभारगोंदा होता याचे काही पुरावे खालील प्रमाणे आहेत. श्रीगोंद्याचा उल्लेख इतिहासाच्या पानावर चांभारगोंदा होता हे गावातील जुने राजवाडे,मंदिरे,बारवा,किल्ले,सनदा,नाणी , कागदपत्रे या संदर्भांवरून होत आहे.गोविंद महाराज हे श्रीगोंद्याती...

मराठा साम्राज्याच्या टांकसाळी

मराठा साम्राज्याच्या टांकसाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या  वैदिक राज्याभिषेकाने  मराठा साम्राज्याची  स्थापना झाली आणि हे साम्राज्य १६७४ - १८१८ पर्यंत अस्तित्वात होते. स्थाप्नेच्याच वेळी महाराजांनी  रायगडास   टांकसाळ  स्थापून तेथून सोन्याचे ' होन ' व तांब्याची ' शिवराई ' पडून मराठा चलनाची सुरुवात केली. [१] [२] कालांतराने, जसेजसे साम्राज्य वाढत गेले, तसेतसे नव्या टांकसाळी स्थापल्या गेल्या.  तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धानंतर यांतील बरीच टांकसाळी स्वतंत्र मराठा संस्थानिकांच्या सत्तेत जाऊन कार्यरत राहिल्या. या कंपनी अथवा ब्रिटीश राज कालीन टांकसाळींचा सदर लेखात उल्लेख केला नाही. पश्चिम भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी संपादन करा पश्चिम भारतातील मराठ्यांच्या टांकसाळी टांकसाळ / शहराचे नाव जिल्हा राज्य अहमदनगर अहमदनगर महाराष्ट्र अहमदाबाद अहमदाबाद गुजरात अलिबाग रायगड महाराष्ट्र अथणी बेळगाव कर्नाटक बागलकोट बागलकोट कर्नाटक बंकापुर हावेरी कर्नाटक बारामती पुणे महाराष्ट्र बावडा कोल्हापूर महाराष्ट्र बेलापूर ठाणे महाराष्ट्र बेळगाव-शाहपूर बेळगाव कर्नाटक भातोडी अहमदनगर म...

'चांभार गोंदा' नावाचा इतिहास काय आहे?

Image
'चांभार गोंदा' नावाचा इतिहास काय आहे? Anil Patil ,  शिवाजी विद्यापीठ (1998) कडून एम. ए. उत्तर दिल्याची तारीख Apr 8 हल्लीचे श्रीगोंदा म्हणजे या शहराची पूर्वी चांभारगोंदा अशी ओळख होती.  त्याचे कारण आहे याचे श्रीगोंदा शहरात सरस्वती नदीच्या तीरावर संत रविदास महाराज यांची समाधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी शेख महमंद बाबा यांच्या आचरणाने प्रभावित होवून त्यांना चांभारगोंदा (श्रीगोंदा) गावी आणले त्या काळी श्रीगोंदा उत्तर वेस,बाजारतळ वेस,काळकाई चौकातील वेस व छत्रपती शिवाजी चौकातील वेस अशा या चार वेशीमध्ये श्रीगोंदा गाव वसलले होते . मालोजीराजे भोसले यांनी श्रीगोंदा गावाजवळच शेख महंमद बाबांना जागा दिली.शेख महंमद बाबा यांनी आपल्या जीवनात आखील मानव जातीला आपल्या सुश्राव्य प्रवचनाद्वारे उत्तम आचारणाद्वारे माणुसकीचा धर्म शिकविला परमेश्वर एकच असुन सर्व त्यांचे भक्त आहेत.माणसाने माणसाला मदत करून त्यांच्या सुख-दुखःत सहभागी होवून आपले जीवन जगावे हाच संदेश त्यांनी दिला. त्यांच्या आचरणामुळे त्यांना दैवी शक्ती प्राप्त होऊन ते पंचक्रोशीत सुपरिचीत झाले. जीतीभेद त्य...